teeth
दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. पण या पानांचा वापर पारंपारीक पद्धतीने केल्यास तोंडाची साफ-सफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल.
कडुलिंबाचे पान
कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज आणि फंगसशी लढण्यास मदत होते. दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. नियमित याचा वापर केल्याने प्लाक आणि टार्टर कमी होते. ज्यामुळे दांत पांढरे होतात.
जांभळाची पानं
जांभळाच्या पानांत एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात. ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते. तोंडातील बॅक्टेरियांशी लढता येतं नियमित हा उपाय केल्याने दात स्वच्छ राहतात.
तुळस
तुळशीच्या पानांमध्ये एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. तुळस दातांवरील डाग हटवण्यास मदत करते. ज्यामुळे दात स्वच्छ आणि साफ दिसतात.
तमालपत्र
तमालपत्र पारंपारीक स्वरूपात दातांना पांढरे करण्यासाठी वापरले जाते. ज्यामुळे तोंड साफ होण्यास मदत होते. सुकलेलं तमालपत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्या. यात थोडी संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून दात घासून स्वच्छ करा.
पुदिना
पुदिन्याच्या पानांत एंटी बॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते आणि श्वासांचा दुर्गंध येत नाही. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र दिसतात. ताजी पुदिन्याची पानं चावून खाल्ल्याने दात आणि हिरड्या स्वच्छ होण्यास मदत होते.
रोज न चुकता ब्रश करणं
रोज दात दोनवेळा स्वच्छ घासत जा. दोनवेळा दात घासण्याची सवय ठेवल्याने दातांना किड लागण्याची शक्यता कमी असते.
लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…
एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…
पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…
पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…
पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…
घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…
दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…
मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…
डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…
मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे
साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे
पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…