१)कार्ल्याच्या पानांचा रस लावणे.
२)मध आणि तूप एकत्र करून आंघोळी पुर्वी दोन तास लावणे.
३)कडूलिंबाच्या पानाच रस लावणे.
४)आवळ्याची पुड तेलात भिजवून लावणे.
५)काळे डाग अगर वांग असल्यास कोथिंबीर लेप ,आणि कोरड्या त्वचे ला पातळरस लावून दोन तासाने धूणे.
६)टाँमँटो चिरून रस लावणे.
७)कोरफड गर लावणे
८)रोज नित्यनेमाने आक्रोड खावा
९)साय,हळद,लिंबू ,मध एकत्र करून कोरड्या त्वचेवर लावणे अथवा चेहऱ्यावर पँक लावावा चेहरा पाच दिवसात उजळतो.त्वचा नरम रहाते.
१०)ओली हळद वाटून रस लावणे.
११)उकडलेला बटाटा लावून चेहरा मसाज करणे.मग दोर्याने तो थर काढून टाकणे .नंतर त्यावर मुलतानी माती,चंदनपावडर,जेष्ठमध पावडर व चमचा भर त्रिफळाचुर्ण याची पेस्ट करून लावणे आरशात पाहणे बदल स्वतः ला लगेचच दिसेल. नेहमी केल्यास काळपट पणा दुर होऊन कांती सतेज होईल.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…