१)कार्ल्याच्या पानांचा रस लावणे.
२)मध आणि तूप एकत्र करून आंघोळी पुर्वी दोन तास लावणे.
३)कडूलिंबाच्या पानाच रस लावणे.
४)आवळ्याची पुड तेलात भिजवून लावणे.
५)काळे डाग अगर वांग असल्यास कोथिंबीर लेप ,आणि कोरड्या त्वचे ला पातळरस लावून दोन तासाने धूणे.
६)टाँमँटो चिरून रस लावणे.
७)कोरफड गर लावणे
८)रोज नित्यनेमाने आक्रोड खावा
९)साय,हळद,लिंबू ,मध एकत्र करून कोरड्या त्वचेवर लावणे अथवा चेहऱ्यावर पँक लावावा चेहरा पाच दिवसात उजळतो.त्वचा नरम रहाते.
१०)ओली हळद वाटून रस लावणे.
११)उकडलेला बटाटा लावून चेहरा मसाज करणे.मग दोर्याने तो थर काढून टाकणे .नंतर त्यावर मुलतानी माती,चंदनपावडर,जेष्ठमध पावडर व चमचा भर त्रिफळाचुर्ण याची पेस्ट करून लावणे आरशात पाहणे बदल स्वतः ला लगेचच दिसेल. नेहमी केल्यास काळपट पणा दुर होऊन कांती सतेज होईल.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…