पेरु: पूर्ण पिकलेला पेरु घेऊन, त्याचे एकदम लहान लहान तुकडे करा. त्यात एक ते दीड चमचा मध घालून रोज एक पेरु खायचा. कुठली हि जखम १५ दिवसात भरते.
लाळ: आपली लाळ हि एक जंतू नाशक म्हणून काम करते, लाळ रोज जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास खूप मदत होते. प्राणी त्यांची जखम चाटून म्हणजे लाळ लावूनच बरी करतात.
दगडी गवत: दगडी गवत शक्यतो पावसाळ्यात जास्त दिसते, त्याचे ५-६ हिरवे पाने घ्या. हातावर चोळून त्याचा रस जखणेवर लावा. जखम भरुन निघण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…
शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…
मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…