पेरु: पूर्ण पिकलेला पेरु घेऊन, त्याचे एकदम लहान लहान तुकडे करा. त्यात एक ते दीड चमचा मध घालून रोज एक पेरु खायचा. कुठली हि जखम १५ दिवसात भरते.
लाळ: आपली लाळ हि एक जंतू नाशक म्हणून काम करते, लाळ रोज जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास खूप मदत होते. प्राणी त्यांची जखम चाटून म्हणजे लाळ लावूनच बरी करतात.
दगडी गवत: दगडी गवत शक्यतो पावसाळ्यात जास्त दिसते, त्याचे ५-६ हिरवे पाने घ्या. हातावर चोळून त्याचा रस जखणेवर लावा. जखम भरुन निघण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…