पेरु: पूर्ण पिकलेला पेरु घेऊन, त्याचे एकदम लहान लहान तुकडे करा. त्यात एक ते दीड चमचा मध घालून रोज एक पेरु खायचा. कुठली हि जखम १५ दिवसात भरते.
लाळ: आपली लाळ हि एक जंतू नाशक म्हणून काम करते, लाळ रोज जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास खूप मदत होते. प्राणी त्यांची जखम चाटून म्हणजे लाळ लावूनच बरी करतात.
दगडी गवत: दगडी गवत शक्यतो पावसाळ्यात जास्त दिसते, त्याचे ५-६ हिरवे पाने घ्या. हातावर चोळून त्याचा रस जखणेवर लावा. जखम भरुन निघण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…
मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…