आरोग्य

अंजिर कसे खावेत-भिजवून खावेत की सुके

अंजिर एक खूप पौष्टीक आणि फायदेशीर असे फळ आहे. यात व्हिटामीन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते. अंजिराचे फळं सुकवून सुकं अंजिर बनवलं जातं. ज्याचा तुम्ही हेल्दी ड्रायफ्रुट्समध्ये समावेश करू शकता. यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फायबर्स, एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते यात फायबर्सही असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसेस होक नाही. अंजिर कोणाला सुके खायला आवडते तर काहीजण ओले खातात. पण अंजिरचे सेवन नेमके कसे करावे ते समजून घ्यायला हवे. असे केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतील.

अंजिर खाण्याचे फायदे

मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. हे फळ खाल्ल्ल्यानं हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड शुगरची समस्या नियंत्रणात राहते. बीपी, हार्ट डिसिजचं कारण ठरू शकते आणि पचनक्रियेवरही याचा परिणाम होतो. गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी अंजिर खाणं फायदेशीर ठरतं, कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहतात. बोन्स डेंसिटी वाढते. ऑस्टिओपॅरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय यातील फायबर्समुळे वजनही कमी होते.

प्रत्येकालाच अंजीर खायला आवडतं. कोणी सुकं अंजीर खातं तर कोणी भिजवून खातं. अंजिर कोणत्या पद्धतीने कसे खावेत ते समजून घ्यायला हवं. अंजिरमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स असतात आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास बरेच पोषक तत्व मिळतात. अंजिर तुम्ही दूधात भिजवूनही खाऊ शकता.

अंजिर कधी भिजवावेत

पाणी किंवा दूधात सुके अंजिर घालून रात्रभर तसंच ठेवा. एक ग्लास दूधात किंवा पाण्यात अंजिर भिजवा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यानंर रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

10 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago