आरोग्य

आतड्यांमध्ये काही गडबड असेल तर शरीरात दिसतात ही लक्षण

आपल्या पचन तंत्रात आतड्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आतड्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले पाहिजे. आतड्यांमध्ये काही गडबड झाली सामान्यपणे आपल्याला समजत नाही. अनेकदा जर काही वेगळं जाणवलं तर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नंतर समस्या अधिक वाढते. अशात आतड्या खराब झाल्यावर शरीरात कोणती लक्षण दिसतात.

आतड्या खराब होण्याची लक्षण

१) ऑटोइम्यून डिजीज: अनहेल्दी डाएट आणि शरीरात जास्त सूज असल्याने आतड्या खराब होतात. या स्थितीत टाइप 1 डायबिटीस, रूमेटोइड आर्थराइटिस आणि सोरायसिस सारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.

२) गॅसची समस्या: आतड्यांमध्ये समस्या झाली तर पोट फुगणं, गॅस, ॲसिडिटीची समस्या सतत होत राहते. अशात यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष कराल तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

३) वजन कमी करणं अवघड: जे लोक आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आतड्या निरोगी राहणं फार महत्वाचं आहे. जर आतड्यांमध्ये काही समस्या झाली तर वजन कमी करण्याची प्रक्रिया स्लो होईल. कारण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पचन तंत्र मजबूत राहणं महत्वाचं असतं.

४) गोड खाण्याची ईच्छा: जर तुम्हाला अचानक जास्त गोड खाण्याची ईच्छा होत असेल जसे की, मिठाई, कॅंडीज, केक आणि सरबत पिण्याची ईच्छा होत असेल तर समजून घ्या की, आतड्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. अशात वेळीच यावर उपचार करा, जेणेकरून समस्या वाढणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

27 मिनिटे ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

29 मिनिटे ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

35 मिनिटे ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

50 मिनिटे ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

56 मिनिटे ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

1 तास ago