आरोग्य

डायबिटिस असेल तर ही ५ फळं कायमची विसरुन जा

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो.

रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही या ५ फळांचे सेवन करु नका.

लिची: यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. एकापेक्षा जास्त प्रमाणात लिचीचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.

आंबा: तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो खाऊ नका. यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी वाढते. कमी प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी स्थिर राहिल.

अननस: यामध्ये फायबर आणि पोषक तत्व आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते.

द्राक्ष: यामध्ये नैसर्गिक साखर अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढून आरोग्याला हानी होते.

कलिंगड: साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कलिंगड न खाण्याचा सल्ला दिला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

7 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

7 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

7 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

7 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

7 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

7 तास ago