CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90?
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो.
रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही या ५ फळांचे सेवन करु नका.
लिची: यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. एकापेक्षा जास्त प्रमाणात लिचीचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.
आंबा: तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो खाऊ नका. यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी वाढते. कमी प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी स्थिर राहिल.
अननस: यामध्ये फायबर आणि पोषक तत्व आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते.
द्राक्ष: यामध्ये नैसर्गिक साखर अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढून आरोग्याला हानी होते.
कलिंगड: साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कलिंगड न खाण्याचा सल्ला दिला जातो.
(सोशल मीडियावरून साभार)
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…
आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…