आरोग्य

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं.

पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात.

यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण

लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवल्यास त्याला मोड आल्यासारखे होते. तो लसूण खाण्यात आला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

दुसरा पदार्थ आहे चिरलेला कांदा

चिरलेला कांदा तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नये. तो लगेचच वापरून टाका. कारण कांद्यावर खूप लवकर बॅक्टेरिया बसतात. असा कांदा खाल्ल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे लिव्हर, किडनी खराब होण्याचा धोका असतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते.

तिसरा पदार्थ आहे आलं…

थोडं थोडं वापरायचं आणि तसंच फ्रिजमध्ये ठेवायचं ही सवय अनेकींना असते. पण असं अर्धवट वापरलेलं आलं फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यावर जे काही सुक्ष्म कण तयार होतात जे लिव्हरसाठी आणि श्वसननलिकेसाठी घातक ठरू शकतात.

चौथा पदार्थ आहे शिजवलेला भात…

भात २४ तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून अजिबात खाऊ नका. त्याच्यावर अनेक सुक्ष्म विषारी घटक तयार झालेले असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

49 मिनिटे ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

1 तास ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

2 तास ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

2 तास ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

2 तास ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

2 तास ago