कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं.
पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात.
यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण
लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवल्यास त्याला मोड आल्यासारखे होते. तो लसूण खाण्यात आला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
दुसरा पदार्थ आहे चिरलेला कांदा
चिरलेला कांदा तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नये. तो लगेचच वापरून टाका. कारण कांद्यावर खूप लवकर बॅक्टेरिया बसतात. असा कांदा खाल्ल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे लिव्हर, किडनी खराब होण्याचा धोका असतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते.
तिसरा पदार्थ आहे आलं…
थोडं थोडं वापरायचं आणि तसंच फ्रिजमध्ये ठेवायचं ही सवय अनेकींना असते. पण असं अर्धवट वापरलेलं आलं फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यावर जे काही सुक्ष्म कण तयार होतात जे लिव्हरसाठी आणि श्वसननलिकेसाठी घातक ठरू शकतात.
चौथा पदार्थ आहे शिजवलेला भात…
भात २४ तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून अजिबात खाऊ नका. त्याच्यावर अनेक सुक्ष्म विषारी घटक तयार झालेले असतात.
(सोशल मीडियावरून साभार)
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…