आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते.
ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा.
रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात.
पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते.
ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते.
हे आपली भावनिक स्थिरता वाढवते आणि आपली सर्जनशील आणि मानसिक क्षमता वाढवते.
सूर्यनमस्काराने चिंता आणि मनःस्थितीत बदल कमी होतो. एक शांत प्रभाव आपल्याला एकाग्र बनवतो आणि आपल्याला स्पष्ट विचार करण्यास अनुमती देते.
स्त्रियांत मासिक पाळी नियमित करण्यास मदत होते.
हे मनाला विश्रांती देते आणि झोप चांगली येते.
आपले शरीर डीटॉक्सिफाय म्हणजेच विषमुक्त करते.
सूर्य नमस्कार सूर्य उगवताना केला जातो, हे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन 🛡️डी शोषून घेण्यास मदत करते. यामुळे आपली हाडे आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…