आरोग्य

आरोग्यदायी मध ओळखण्याची पद्धत

1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही.

2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही.

3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो.

मध खाण्याचे काही नियम

1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये.

2) मध अनुकुल पदार्था बरोबर खावा.

3)मास, मासळी यांच्या बरोबर मध खाऊ नये.

4) पाणी, तूप, लोणी, तेल किंवा रस यांच्या बरोबर खाताना समान प्रामाणात खाऊ नये, कोणतीही एक वस्तू जास्त घ्यावी. उदा. २ चमचे मध तर तुप, लोणी ४ चमचे घ्यावे.

5) दारू, विडी, सिगारेट वा तंबाखू ह्यांच्या खाण्या नंतर मध खाऊ नये.

6) तापात किंवा अत्यंत तहानेच्या वेळी नुसता मध खाऊ नये, पाणी वा रसात मिसळून खावा.

7) साखरेत मिसळून मध खाऊ नये, कारण ती बनवताना वापरलेली रसायने बाधक ठरतात.

8) मोठ्या माणसांनी एका वेळी १० ग्रॅम पेक्षा जास्त मध खाऊ नये. लहानाना अर्धाभाग, अति लहानांना पाव भाग वापरावा.

9) थंडीत गरम दुध वा पाण्यातून, तर उन्हाळ्यात सरबतातून व पावसाळ्यात नुसता मध सेवन करावा.

मधातील घटक द्रव्ये

1) द्राक्षे, ऊस व फळातील शर्करा प्रमाणे मधातील शर्करा ही अमृता समान आहे.

2) शारीरिक पोषणास आवश्यक कल्शियम आदि घटक द्रव्ये १२% आहे.

3) प्रोटीन विटामिन चरबी इत्यादी तत्व भरपुर प्रमाणात असतात.

4) मधाच्या एक चमच्यात ७५ कॅलरीज मिळतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…

23 मिनिटे ago

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

3 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

4 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

4 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

5 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

22 तास ago