आरोग्य

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते.

हा एक मसाला केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो.

ही गोष्ट म्हणजे भारतीय स्वयंपाकघरात असलेले जिरे. हा एक मसाला केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. जिरेचा वापर सहसा फोडणीसाठी आणिसॅलड, रायत्यामध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की जिरे हे व्हिटॅमिन B12 चा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे? हो, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. त्याच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर चला जाणून घेऊया ते कसे वापरावे.

B12 ची कमतरता भरून निघते

भारतीयांना दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत चपाती खायला आवडते. जर तुम्हालाही चपाती खाण्याची आवड असेल आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करायची असेल तर तुम्ही चपाती बनवण्यापूर्वी पिठात एक चमचा जिरे पावडर मिसळू शकता. तुम्ही तुमच्या आहारात जिरे अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता.यामुळे शरीरातील B12ची कमतरता भरून निघते. जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही यीस्टही वापरू शकता पण यीस्ट हे प्रत्येकाच्या घरी नेहमी असतेच असे नाही. त्यामुळे त्याऐवजी तुम्ही जिऱ्याची पावडर वापरू शकता.

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे मळमळ चिडचिड भूक न लागणे वजन कमी करणे तोंडात किंवा जीभेत वेदना त्वचेचा फिकटपणा दृष्टी समस्या थकवा अशक्तपणा हात आणि पाय मुंग्या येणे विसरण्याची समस्या.

फायदे

जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जस्त सारखे खनिजे आढळतात. याशिवाय त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी३ (नियासिन) देखील आढळतात. जर तुम्ही दररोज त्याचे सेवन केले तर ते पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करू शकते. इतकेच नाही तर ते वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी देखील पिऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

12 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

16 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

16 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

16 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

16 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

19 तास ago