आरोग्य

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन…

लिंबू पाणी आणि काळ्या मिऱ्याचं पावडर…

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक बेस्ट ड्रिंक आहे. जर यात काळ्या मिऱ्यांची पूड मिक्स करून सेवन कराल तर याचा खूप फायदा मिळतो. याने पचनतंत्र निरोगी राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. स्टडीनुसार, यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा विषारी पदार्थ काढण्यासाठी वापर केला जातो.

इतरही काही फायदेशीर ज्यूस…

आवळा ज्यूस…

जर तुम्हाला आवळा आवडत असेल तर याचा ज्यूस पिऊन तुम्ही हेल्दी बनू शकता. याने तुमचं लिव्हर, केस, त्वचा आणि डोळ्यांची समस्याही दूर होते. यात अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-डायबिटीक आणि अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात.

भाज्यांचा ज्यूस…

काकडी, पालक, गाजर, आल्यांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. याने तुमचं पोट आणि आतड्या आतून साफ करण्यास मदत मिळते. याचा हृदयापासून ते मेंदूपर्यंत चांगला प्रभाव पडतो. तसेच यांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

एलोवेरा ज्यूस…

घरी एलोवेराचं जेल काढून त्याचा ज्यूस बनवा. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी सेवन केला तर शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. या ज्यूसने घातक फ्री-रॅडिकल आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस नष्ट दूर होतो. तसेच अनेक आजारही दूर होतात.

कोमट पाणी…

रोज सकाळी नुसतं एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांपासून शरीराचा बचावही होतो. याने शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि मेटाबॉलिज्मही वाढतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

7 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

7 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

9 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago