1) शुद्ध शाकाहारच घेणे. मांसाहार तसेच व्यसन पूर्णपणे बंद करणे.
2) अन्न चावून चावून खाणे.
3) एकाच वेळी भरपेट न खाणे.
4) जेवताना मध्ये – मध्ये सारखे पाणी पिणे टाळावे. जेवणापूर्वी एक घोट, अर्धे जेवण झाल्यावर एक घोट, जेवण पूर्ण संपल्यानंतर एक – दोन घोट एवढेच पाणी पिणे.
5) बेकरीतील पदार्थ न खाणे.
6) अल्कधर्मीय पदार्थ जास्त खाणे. उदा. फळे, पालेभाज्या, फळभाज्या, आलं, सुंठ, काळ्या मनुका, आवळा, गाजर, बीट, कोथिंबीर वगैरे
7) चहा कधीच पिऊ नये.
8) जेवण झाल्यानंतर वज्रासनात 10/15 मिनिटे बसून राहणे.
9) पचनशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी पोटाचे व्यायाम करणे.
10) प्राणायाम, योगासने, शारिरीक हालचाली नियमितपणे करणे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…