1) शुद्ध शाकाहारच घेणे. मांसाहार तसेच व्यसन पूर्णपणे बंद करणे.
2) अन्न चावून चावून खाणे.
3) एकाच वेळी भरपेट न खाणे.
4) जेवताना मध्ये – मध्ये सारखे पाणी पिणे टाळावे. जेवणापूर्वी एक घोट, अर्धे जेवण झाल्यावर एक घोट, जेवण पूर्ण संपल्यानंतर एक – दोन घोट एवढेच पाणी पिणे.
5) बेकरीतील पदार्थ न खाणे.
6) अल्कधर्मीय पदार्थ जास्त खाणे. उदा. फळे, पालेभाज्या, फळभाज्या, आलं, सुंठ, काळ्या मनुका, आवळा, गाजर, बीट, कोथिंबीर वगैरे
7) चहा कधीच पिऊ नये.
8) जेवण झाल्यानंतर वज्रासनात 10/15 मिनिटे बसून राहणे.
9) पचनशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी पोटाचे व्यायाम करणे.
10) प्राणायाम, योगासने, शारिरीक हालचाली नियमितपणे करणे.
(सोशल मीडियावरून साभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…