1) शुद्ध शाकाहारच घेणे. मांसाहार तसेच व्यसन पूर्णपणे बंद करणे.
2) अन्न चावून चावून खाणे.
3) एकाच वेळी भरपेट न खाणे.
4) जेवताना मध्ये – मध्ये सारखे पाणी पिणे टाळावे. जेवणापूर्वी एक घोट, अर्धे जेवण झाल्यावर एक घोट, जेवण पूर्ण संपल्यानंतर एक – दोन घोट एवढेच पाणी पिणे.
5) बेकरीतील पदार्थ न खाणे.
6) अल्कधर्मीय पदार्थ जास्त खाणे. उदा. फळे, पालेभाज्या, फळभाज्या, आलं, सुंठ, काळ्या मनुका, आवळा, गाजर, बीट, कोथिंबीर वगैरे
7) चहा कधीच पिऊ नये.
8) जेवण झाल्यानंतर वज्रासनात 10/15 मिनिटे बसून राहणे.
9) पचनशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी पोटाचे व्यायाम करणे.
10) प्राणायाम, योगासने, शारिरीक हालचाली नियमितपणे करणे.
(सोशल मीडियावरून साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…