गुडघे पाय खांदा दुखी हा उतार वयात खूप लोकांना सतावणारा आजार आहे, त्या साठी खालील घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो.
बाभळीची साल
1) बाभळीची साल काढायची. पाण्यात टाकुन कडक उकळवा. त्या पाण्याने गुढघे पाय किंवा खांदा दुखत असेल तिथून धुवून टाका. रोज हा उपाय केल्याने आठ दिवसात फरक पडतो.
२) जवस
२) रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ खाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा. जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुढघे खांदा पाय दुखी ला खूप फरक पडतो.
३) पांढरे तीळ खात जा, हाडे मजबूत होतात.
४) एरंडेल तेल
भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.
त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा. 15 दिवस करा हे, याने गुढघे पाय खांदा दुखी, कंबर दुखी बरी होते.
५) तिळाचे तेल
गुढघे पाय खांदा फारच दुखत असेल तर, तिळाचे तेल सकाळ – संद्याकाळ प्या. त्या वर कोमट पाणी प्या. 15 दिवसात गुडखे पाय खांदा दुखी थांबते.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…