आरोग्य

कणीक भिजवताना मीठ घालावे की नाही

वेळेला चहा सर्वांनाच लागतो. चहाशिवाय काहींची सकाळही होत नाही. नियमित चहा प्यायल्याने काहींना दिवसभर फ्रेश वाटते. चहा करण्याची पद्धत प्रत्येकाची सारखीच असेल असे नाही. काही जण त्यात चहा मसाला, आलं घालतात. पण चहामध्ये कोणते पदार्थ घालू नये. याची माहिती आपल्याला आहे का.

चहा किंवा पोळी आपण नियमित खातो. पण त्यात कोणत्या गोष्टी घालू नये. अनेकदा नकळत आपण पदार्थात गोष्टी घालतो, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चहा आणि कणकेत कोणत्या गोष्टी घालू नये. पाहूयात

आयुर्वेदानुसार चहामध्ये अनेक घटक असतात. जे शरीरात विषासारखे कार्य करतात. याशिवाय चहामध्ये आपण अनेक गोष्टी घालतो. ज्यामुळे चहामध्ये असलेले पौष्टीक घटक नष्ट होत जाते.

चहामध्ये काय घालू नये

चहामध्ये दूध आणि साखर घातलीच जाते. त्याशिवाय चहा अपूर्ण आहे. पण चहामध्ये दूध आणि साखरेचं मिश्रण घालणं योग्य नाही. शिवाय साखर खाण्याचे काही दुष्परिणाम असल्यामुळे त्यात काही जण गुळ घालतात. पण यामुळे खराब पचन आणि मधुमेहाचा धोका वाढतो. चहासोबत नमकीन, समोसे किंवा चाट-पकोडी कधीही खाऊ नये.

कणकेत काय घालू नये

चपाती आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी कणिक मळताना अनेक जण मीठ घालतात. मिठामुळे चपाती किंवा पराठ्याची चव वाढते. पण तज्ज्ञांच्या मते असे करू नये. कणकेत मीठ घालून पराठा कधीही करू नये. तसेच पॅकबंद पिठापासून बनवलेल्या पोळ्या बनवून खाऊ नका.

कोणत्या गोष्टी एकत्र खाऊ नये

हरभरा, गूळ, केळी आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये. अनेकजण चण्यासोबत गुळ, केळी आणि दूध घालून शेक तयार करतात. जे आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते. यामुळे पोटाचे विकार वाढतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

1 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

1 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

2 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

12 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

13 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

13 तास ago