१) एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा.
२) त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा.
३) साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल.
४) वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल घालायची.
५) बाजारात मिळणाऱ्या व्हिटॅमिन इ ऑइलच्या २ कॅप्सूल यामध्ये घालायच्या आणि हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.
६) एका छोट्या डबीत ही क्रिम भरुन ठेवायची आणि रात्री झोपताना, दुपारी किंवा अगदी सकाळी उठल्यावर ही क्रीम चेहऱ्याला लावायची.
७) साधारणपणे अर्धा तास ही क्रिम चेहऱ्यावर तशीच ठेवून नंतर चेहरा धुवून टाकायचा. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुरळ, काळेपणा पूर्ण दूर व्हायला मदत होईल.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…