१) एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा.
२) त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा.
३) साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल.
४) वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल घालायची.
५) बाजारात मिळणाऱ्या व्हिटॅमिन इ ऑइलच्या २ कॅप्सूल यामध्ये घालायच्या आणि हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.
६) एका छोट्या डबीत ही क्रिम भरुन ठेवायची आणि रात्री झोपताना, दुपारी किंवा अगदी सकाळी उठल्यावर ही क्रीम चेहऱ्याला लावायची.
७) साधारणपणे अर्धा तास ही क्रिम चेहऱ्यावर तशीच ठेवून नंतर चेहरा धुवून टाकायचा. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुरळ, काळेपणा पूर्ण दूर व्हायला मदत होईल.
(सोशल मीडियावरुन साभार)
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…