1) अंघोळ: अंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे; सर्दी, खोकला, ताप येत नाही.
२) झोपेची दिशा: पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.
३) तोंडाचा वास: रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.
४) हार्ट: रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.
५) स्मरण शक्ती: रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.
६) गाजर: वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.
७) सिताफळ पाने: रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे. सुरवातीला १ किमी रेगुलर चालणे, हात पुढे व मागे. पोटावरची चरबी निघून जाते. नंतर १ किमी कॅटवॉक सारखे चालणे, एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे. अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते, शुगरचा त्रास होत नाही. त्यानंतर १ किमी आर्मी परेड सारखे चालणे.
८) पांढरे तीळ: रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे; हाडे मजबूत होतात.
९) ऐकू न येणे: चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे, कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे.
१०) शरीरशुद्धी: यांसाठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवायला लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पण त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४थ्या दिवसापासून ८ दिवसा पर्यंत वरण भात खाणे. हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.
११) जुलाबसाठी: चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.
१२) नाकाचे हाड वाढणे: ५ रिटा ३ कप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे. आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे. काचेच्या बाटलीत ठेवून, रोज रात्री झोपताना २-२ थेंब नाकात ८ दिवस घालणे.
१३) मुळव्याध: अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्या सारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळ संध्याकाळ करणे. पोटपण सुटणार नाही.
१५) तुळस: तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी पार्लरला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.
१७) पोटाच्या आजारावर: वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे. सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.
1८) कानाच्या पडद्याला छिद्र: उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेंब मध टाकायचे. वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.
१९) हात पायाला घाम येणे: सुपारीचे एक खांड सकाळ संध्याकाळ असे १५ दिवस खाणे.
२०) सर्दी / खोकला: लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेंब मध घालायचा, त्याचं फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.
२१) तुरटी: तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…