आरोग्य

लसूण तुपात फ्राय करून खाण्याचे काय आहेत फायदे

तूप आणि लसणाचं कसं कराल सेवन?

आयुर्वेदात तर तूप आणि लसणाच्या एकत्र सेवनाला खूप महत्व आहे. याचं सेवन करण्यासाठी रात्री लसूण सोलून ठेवा आणि सकाळी तुपात फ्राय करून याचं सेवन करा. तुपात फ्राय केल्यावर याची टेस्ट आणि गुणधर्म दोन्ही बदलतात. चला जाणून घेऊ यांचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे मिळतात.

स्ट्रोकचा धोका कमी होतो

लसूण तुपात फ्राय करून सेवन केल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यासोबतच याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

इम्यूनिटी बूस्ट होते

जे लोक नेहमीच आजारी पडतात किंवा ज्यांना सतत सर्दी-खोकला होत असेल त्यांची इम्यूनिटी कमजोर असते. अशात ज्यांची इम्यूनिटी कमजोर आहे त्यांनी रोज तुपात फ्राय केलेल्या लसणाचं सेवन केलं पाहिजे. याने इम्यूनिटी बूस्ट होते.

ऑटो इम्यून डिजीजपासून बचाव

लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्यास ऑटो इम्यून डिजीज जसे की, संधिवात, ल्यूपस, मल्टीपल स्केलेरोसिस आणि क्रॉनिक सूज समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो.

बॉडी डिटॉक्स

लसणांमध्ये असे अनेक पोषक तत्व जसे की, एलिसिन आणि सॅपोनिन आढळतात. जे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. या तत्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

10 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

10 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

10 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

11 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

11 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

11 तास ago