आरोग्य

दररोजच्या जीवनोपयोगी उपाय कोणते

काळी उठून कोणते पाणी प्यावे

उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी.

पिण्याचे पाणी कसे प्यावे 

उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे.

जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे

उत्तर:- 32 वेळा.

पोट भरून जेवण केव्हा करावे

उत्तर:- सकाळी.

सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता

उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- ज्यूस

दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- लस्सी किंवा ताक.

रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- दूध

आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही

उत्तर:- रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

आईसक्रीम केव्हा खावी

उत्तर:- कधीही नाही.

फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत

उत्तर:- 1 तासानंतर

शीतपेय प्यावे का

उत्तर:- अजिबात नाही.

तयार झालेले जेवण किती वेळेत खावे

उत्तर:- 40 मिनिटांंत

दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे

उत्तर:- थोड़ी भूक असू द्यावी.

रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे

उत्तर:- सूर्य मावळण्या आधी

जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता

उत्तर:- 48 मिनिटे अगोदर

काय रात्री लस्सी पिऊ शकतो

उत्तर:- नाही

सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे

उत्तर:- काम

दुपारच्या जेवनानंतर काय करावे

उत्तर:- विश्रांती

रात्री जेवण केल्यानंतर काय करावे

उत्तर:- कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे

उत्तर:- वज्रासन

जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे

उत्तर:- 5 -10 मिनिटे

सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे

उत्तर:- तोंडाची लाळ

रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे

उत्तर:- 9 – 10 वाजे पर्यन्त

तीन विष कोणते

उत्तर:- साखर , मैदा व मीठ.

जेवण किती प्रमाणात असावे

उत्तर:- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

रात्री सलाड खावे का

उत्तर:- नाही.

जेवण नेहमी कसे करावे

उत्तर:- खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

विदेशी पदार्थ खरेदी कराव का

उत्तर:- कधीच खरेदी करू नये.

चहा केव्हा प्यायला पाहिजे

उत्तर:- कधीच नाही.

दुधात नेहमी काय टाकून प्यावे

उत्तर:- हळद

दूधात हळद टाकून का प्यावे

उत्तर:- कैंसर न होण्यासाठी

कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे

उत्तर:- आयुर्वेद

सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते

उत्तर:- ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते

उत्तर:- जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे

उत्तर:- मार्च ते जून (उन्हाळ्यात)

सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे

उत्तर:- कमीत कमी 2 – 3 ग्लास

पहाटे केव्हा उठावे

उत्तर:- सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

13 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

18 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

20 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

21 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago