आरोग्य

दररोजच्या जीवनोपयोगी उपाय कोणते

काळी उठून कोणते पाणी प्यावे

उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी.

पिण्याचे पाणी कसे प्यावे 

उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे.

जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे

उत्तर:- 32 वेळा.

पोट भरून जेवण केव्हा करावे

उत्तर:- सकाळी.

सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता

उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- ज्यूस

दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- लस्सी किंवा ताक.

रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- दूध

आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही

उत्तर:- रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

आईसक्रीम केव्हा खावी

उत्तर:- कधीही नाही.

फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत

उत्तर:- 1 तासानंतर

शीतपेय प्यावे का

उत्तर:- अजिबात नाही.

तयार झालेले जेवण किती वेळेत खावे

उत्तर:- 40 मिनिटांंत

दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे

उत्तर:- थोड़ी भूक असू द्यावी.

रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे

उत्तर:- सूर्य मावळण्या आधी

जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता

उत्तर:- 48 मिनिटे अगोदर

काय रात्री लस्सी पिऊ शकतो

उत्तर:- नाही

सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे

उत्तर:- काम

दुपारच्या जेवनानंतर काय करावे

उत्तर:- विश्रांती

रात्री जेवण केल्यानंतर काय करावे

उत्तर:- कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे

उत्तर:- वज्रासन

जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे

उत्तर:- 5 -10 मिनिटे

सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे

उत्तर:- तोंडाची लाळ

रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे

उत्तर:- 9 – 10 वाजे पर्यन्त

तीन विष कोणते

उत्तर:- साखर , मैदा व मीठ.

जेवण किती प्रमाणात असावे

उत्तर:- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

रात्री सलाड खावे का

उत्तर:- नाही.

जेवण नेहमी कसे करावे

उत्तर:- खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

विदेशी पदार्थ खरेदी कराव का

उत्तर:- कधीच खरेदी करू नये.

चहा केव्हा प्यायला पाहिजे

उत्तर:- कधीच नाही.

दुधात नेहमी काय टाकून प्यावे

उत्तर:- हळद

दूधात हळद टाकून का प्यावे

उत्तर:- कैंसर न होण्यासाठी

कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे

उत्तर:- आयुर्वेद

सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते

उत्तर:- ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते

उत्तर:- जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे

उत्तर:- मार्च ते जून (उन्हाळ्यात)

सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे

उत्तर:- कमीत कमी 2 – 3 ग्लास

पहाटे केव्हा उठावे

उत्तर:- सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

11 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

17 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

17 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

17 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago