काळी उठून कोणते पाणी प्यावे
उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी.
पिण्याचे पाणी कसे प्यावे
उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे.
जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे
उत्तर:- 32 वेळा.
पोट भरून जेवण केव्हा करावे
उत्तर:- सकाळी.
सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता
उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.
सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे
उत्तर:- ज्यूस
दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे
उत्तर:- लस्सी किंवा ताक.
रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे
उत्तर:- दूध
आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही
उत्तर:- रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.
आईसक्रीम केव्हा खावी
उत्तर:- कधीही नाही.
फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत
उत्तर:- 1 तासानंतर
शीतपेय प्यावे का
उत्तर:- अजिबात नाही.
तयार झालेले जेवण किती वेळेत खावे
उत्तर:- 40 मिनिटांंत
दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे
उत्तर:- थोड़ी भूक असू द्यावी.
रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे
उत्तर:- सूर्य मावळण्या आधी
जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता
उत्तर:- 48 मिनिटे अगोदर
काय रात्री लस्सी पिऊ शकतो
उत्तर:- नाही
सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे
उत्तर:- काम
दुपारच्या जेवनानंतर काय करावे
उत्तर:- विश्रांती
रात्री जेवण केल्यानंतर काय करावे
उत्तर:- कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.
जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे
उत्तर:- वज्रासन
जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे
उत्तर:- 5 -10 मिनिटे
सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे
उत्तर:- तोंडाची लाळ
रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे
उत्तर:- 9 – 10 वाजे पर्यन्त
तीन विष कोणते
उत्तर:- साखर , मैदा व मीठ.
जेवण किती प्रमाणात असावे
उत्तर:- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.
रात्री सलाड खावे का
उत्तर:- नाही.
जेवण नेहमी कसे करावे
उत्तर:- खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.
विदेशी पदार्थ खरेदी कराव का
उत्तर:- कधीच खरेदी करू नये.
चहा केव्हा प्यायला पाहिजे
उत्तर:- कधीच नाही.
दुधात नेहमी काय टाकून प्यावे
उत्तर:- हळद
दूधात हळद टाकून का प्यावे
उत्तर:- कैंसर न होण्यासाठी
कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे
उत्तर:- आयुर्वेद
सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते
उत्तर:- ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)
तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते
उत्तर:- जून ते सप्टेंबर (पावसाळयात)
माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे
उत्तर:- मार्च ते जून (उन्हाळ्यात)
सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे
उत्तर:- कमीत कमी 2 – 3 ग्लास
पहाटे केव्हा उठावे
उत्तर:- सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी
(सोशल मीडियावरून साभार)