CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), default quality?
१. सुकामेवा आणि बिया: बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता: शरीराला उष्णता देतात आणि उर्जावान ठेवतात. तिळाचे लाडू, गुळ-तिळाचे पदार्थ: पोषणमूल्याने भरपूर.
2) हळदीचे दूध: हळद व गरम दूध रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि शरीराला आतून उबदार ठेवते.
३. हिरव्या पालेभाज्या: मेथी, पालक, सरसो: या भाज्या थंडीत सहज मिळतात आणि पोषणदृष्ट्या समृद्ध असतात.
४. गुळ: उष्णतेसाठी गुळाचा वापर करा. गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू किंवा पोळीसोबत गुळ खाणे फायदेशीर ठरते.
५. हिवाळी भाज्या आणि फळे: गाजर, बीट, सुरण: हिवाळ्यात उष्णता वाढवणाऱ्या भाज्या खाव्यात. संत्रे, आवळा, पेरू: व्हिटॅमिन C साठी उपयुक्त.
६. सूप्स आणि गरम पदार्थ: भाज्यांचे गरम सूप, मांसाहारी सूप यामुळे शरीराला उष्णता मिळते.
७. तूप आणि लोणी: रोजच्या आहारात तुपाचा समावेश करा. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
८. धान्ये आणि भरडधान्ये: ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा आहारात समावेश करा. हे पचनाला सोपे असून उष्णता निर्माण करतात.
९. हिवाळी गोड पदार्थ: गुळपोळी, खजूर रोल, दुधी हलवा यासारखे पदार्थ उष्णतादायक असतात.
१०. औषधी चहा: आले, वेलची, दालचिनी घालून केलेला चहा शरीर गरम ठेवतो. थंडीत गरम, उष्ण व ताजे अन्न खाण्यावर भर द्या, आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून त्वचा व शरीर हायड्रेट राहील.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…