हिवाळ्याच्या दिवसांत मानवी शरीराची पचनशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सक्षम असते. त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो.…
किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा…
पावसाळा, हवामान बदल आणि संसर्गजन्य आजारांमुळे आपल्याला अनेक व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. या काळात सर्दी, खोकला, शरीर थकलेलं वाटणं, अंगदुखी,…
शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे…
कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं. याचमुळं अगदी सहजपणे आजाराशी दोन हात करता येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची…
तुळस: रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो. तूप: कोणत्याही…
१. सुकामेवा आणि बिया: बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता: शरीराला उष्णता देतात आणि उर्जावान ठेवतात. तिळाचे लाडू, गुळ-तिळाचे पदार्थ: पोषणमूल्याने भरपूर.…
तूप:- आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे…
सध्याच्या काळात अनियमित वातावरणामुळे व धकाधकीच्या जीवनात खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड , पिझ्झा ,…