आरोग्य

सुर्यप्रकाशातून व्हिटामीन डी मिळण्याची योग्य वेळ कोणती

व्हिटामीन डी आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे. हे व्हिटामीन आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यास मदत करते. जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त व्हिटामीन डी इम्यून सिस्टिम चांगली ठेवता येते.

ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. हृदय आणि ब्लड वेसल्सही चांगल्या राहतात. मानसिक आरोग्य चांगले राहते. व्हिटामीन डी मुळे डिप्रेशन, एन्झायटीआणि अन्य मानसिक आजार बरे होतात.

व्यवस्थित ऊन असते पण बऱ्याच लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता असते. या मागे अनेक कारणं असू शकतात. लाईफस्टाईलमधील बदल, सुर्याच्या किरणांमध्ये न जाणं यामुळे व्हिटामीन डी व्यवस्थित मिळत नाही. एक्सपर्ट्स सांगतात की सकाळी १० ते १२ वाजताची वेळ ही सगळ्यात उत्तम आहे.

यावेळी सुर्याची अल्ट्राव्हायलेट बी किरणं त्वचेवर सरळ पडतात. ज्यातून व्हिटामीन डी मिळते. कारण जास्त उन्हात राहिल्यामुळे त्वचा जळू शकते आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ऊन्हात राहताना सावधगिरी बाळगायला हवी. नियमित स्वरूपात उन्हात 15 ते 2० मिनिटांचा वेळ घालवायला हवा. ज्यामुळे व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करता येते.

सकाळी ७ वाजता ऊन्हात व्हिटामीन डी व्यवस्थित मिळते. तज्ज्ञांच्या मते हे पूर्ण बरोबर नाही, कारण ७ वाजता सुर्याची किरण धरतीवर खूपच कमी येतात. सुर्याची किरणं पृथ्वीपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीत ज्यामुळे उन्हाचा प्रभाव कमी होतो. इतकंच नाही तर सुर्यातून निघणारे अल्ट्राव्हायलेट रेज आंशिक स्वरूपात फिल्टर होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

11 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

11 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

11 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

11 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago