आरोग्य

आपली पचनक्रिया व्यवस्थित रहाण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे?

मित्रांनो आपली पाचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक रित्या जे जेवण तयार होतं ते जेवण करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट निसर्गात म्हणजे तुम्हाला भेटते ताज ते खाण्याचा प्रयत्न करा हिरव्या पालेभाज्या काकडी टोमॅटो गाजर कंदमुळे डाळिंब कच्ची खाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे डायजेशन व्यवस्थित राहील पचनक्रिया ही नंबर एक होईल.

मग मटकी हरभरा ही कडधान्य भिजत घाला मोडी पर्यंत मोड आलेल्या कडधान्य खाण्याचे प्रयत्न करा. मग बघा तुमचा डायजेशन कस भारी बनते ते. जेवण करताना एक ग्लास ताकाचा असायला पाहिजे मग तुमचं जेवण पंचपकवानापेक्षाही भारी होतं.

मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये उसाचा रस खूप असतो आपले शेतकरी पिकवत असतात परंतु सगळा ऊस कारखान्याला देतात मित्रांनो रोज एक ग्लास उसाचा रस केल्याने शरीरामध्ये डायजेशन व्यवस्थित राहते कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही.

गाई म्हशी जनावर आपण पाहतो फक्त हिरव्या पालेभाज्या खात असतात झाडाची पाने खात असतात कधी कोणती गाय म्हैस बैल रडताना दिसली का किंवा पोट दुखतंय म्हणून पाया पडताना दिसली का बिलकुल नाही कारण हे निसर्गाच्या खात असतात त्यामुळे मित्रांनो निसर्ग जवळ करण्याचा प्रयत्न करा निसर्ग भरभरून देतो खाण्याचा प्रयत्न करा.

केक जिलाबी मैद्याचे पदार्थ समोसा कचोरी तळलेले सगळे सामान हॉटेल मधलं जेवण बाहेरच खाना त्यागण्याचा प्रयत्न करा निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वरच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरण्याचा प्रयत्न करा.

101% गॅरंटीने सांगतो मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही वरच्या वापरल्या तर शंभर टक्के पेक्षाही भारी तुमचं पोट सुरळीत चालायला लागेल कोणत्याही प्रकारचं बाहेरचं औषध घेण्याची गरज तुम्हाला पडणार नाही.

निसर्गाच्या जेवढ्याजवळ राहतात निसर्गात न मिळणाऱ्या पालेभाज्यांचा जेवढा उपयोग करतात फळभाज्यांचा जेवढा उपयोग करतात तेवढं तुमचं आयुष्य सुजलम सफलम राहणार आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 दिवस ago