चाय आणि कॉफी मध्ये कॅफिन असते, ते आपल्या शरीराला हानिकारक असते. आणि टेनिक नावाचे रसायन अधिक प्रमाणात असते. हे रसायन दाताचा रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. तसेच उपाशीपोटी जर चाय किंवा कॉफी पिली तर शरीर आतून डिहाइड्रेट होऊन अनेक आजार उद्भवतात.
परंतु चाय किंवा कॉफी पिण्याअगोदर पाणी पिल्याने दातावर सुरक्षात्मक कवच बनते. त्यामुळे दाताचा रंग प्रभावित होत नाही. तसेच एसिडची उत्पत्ती कमी होते. एसिड कंटेंटचा प्रभाव कमी होऊन ऍसिडिटी आणि अल्सरचा धोका कमी होतो. म्हणून चाय किंवा कॉफीचा दुष्यपरिमाण कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…