चाय आणि कॉफी मध्ये कॅफिन असते, ते आपल्या शरीराला हानिकारक असते. आणि टेनिक नावाचे रसायन अधिक प्रमाणात असते. हे रसायन दाताचा रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. तसेच उपाशीपोटी जर चाय किंवा कॉफी पिली तर शरीर आतून डिहाइड्रेट होऊन अनेक आजार उद्भवतात.
परंतु चाय किंवा कॉफी पिण्याअगोदर पाणी पिल्याने दातावर सुरक्षात्मक कवच बनते. त्यामुळे दाताचा रंग प्रभावित होत नाही. तसेच एसिडची उत्पत्ती कमी होते. एसिड कंटेंटचा प्रभाव कमी होऊन ऍसिडिटी आणि अल्सरचा धोका कमी होतो. म्हणून चाय किंवा कॉफीचा दुष्यपरिमाण कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…