आरोग्य

केसांना शॅम्पू करताना कोणती काळजी घ्यावी

वेगवेगळे शॅम्पू वापरूनही जर चांगला परिणाम मिळत नसेल तर याचे कारण केस धुतांना करत असलेल्या चुका असू शकतात. जाणून घेऊया केसांना शॅम्पू करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात.

दोनदा शॅम्पू टाळा: एकाच वेळी सलग दुसऱ्यांदा पुन्हा शॅम्पू लावणे चुकीचे आहे. कारण याने केस अधिक ड्राय होतात. मात्र शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावले असेल किंवा केस ऑईली असतील, तेव्हाच दुसऱ्यांदा शॅम्पू लावावा, अन्यथा दुसऱ्यांदा शॅम्पू लावू नये.

थेट शॅम्पूचा वापर टाळा: बॉटल मधील शॅम्पू हातावर घेऊन थेट केसांना लावू नका. शॅम्पू मध्ये थोडं पाणी मिसळा. मग ते केसांना लावावं. कारण शॅम्पूचे टेक्स्चर थीक असते, अशातच ते थेट लावल्याने कुठे जास्त तर कुठे कमी लावले जाते आणि पूर्ण केसांमध्ये सारख्या प्रमाणात शॅम्पू लागत नाही.

केसांना समोरून शॅम्पू करणे टाळा: अनेक जण केसांना समोर घेऊन मग शॅम्पू करतात, जे चुकीचे आहे. केसांना नेहमी मागच्या बाजूने सरळच धुवायला हवे.

फक्त थंड पाणी टाळा: जर तुम्ही थंड पाण्याने केस धुत असाल, तर याने केस तुटण्याची भिती अधिक असते. म्हणून केस नेहमी पहिले कोमट पाण्याने ओले करा. यामुळे केसांची मूळं, पोर्स आणि हेअर क्यूटिक्लस ओपन होतात आणि शॅम्पूने चांगल्या पद्धतीनं केस स्वच्छ केले जावू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

7 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

14 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago