आरोग्य

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटत…

आजकाल कामाच्या वाढलेल्या ताणामुळे बरेच लोक तणावात असतात. नंतर याची लक्षणं वाढतात. कामाचा ताण, कुटुंबाची वाढती जबाबदारी, लाइफस्टाईलच्या चुकीच्या सवयी यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतो. पण अनेकदा काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही सुद्धा ही समस्या होते. तणाव वाढला की, व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं. तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश करणं गरजेचं असतं.

व्हिटॅमिन बी 1

व्हिटॅमिन बी 1 म्हणजे थियामनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटू शकतं. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी 1 कमी होतं तेव्हा डिप्रेशन, चिंता, चिडचिडपणा आणि झोप न येणं अशा समस्या होतात. व्हिटॅमिन बी1 मुळे मेंदुत ग्लूकोजला ऊर्जेल बदलण्याचं काम होतं. जर हे व्हिटॅमिन शरीरात पुरेसं नसेल तर थकवा, भूक न लागणं आणि पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला नेहमीच घाबरल्यासारखं वाटत असेल तर व्हिटॅमिन बी1 असलेल्या फूड्सचा आहारात समावेश करावा.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी शरीरासाठी फार महत्वाचं असतं. यानं हाडं आणि मासंपेशी मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झालं की, मानसिक आरोग्याची समस्या होत. घाबरलेपणाही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे वाटू शकतो. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तणाव, घाबरलेपणा किंवा चिंता वाटत असेल तर डाएटमध्ये व्हिटॅमिन डी देणाऱ्या फूड्स समावेश करावा.

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. जेव्हा शरीरात याची कमतरता होते, तेव्हा थकवा, चिंता, चिडचिडपणा जाणवतो. व्हिटॅमिन बी मुळे मूड आणि ऊर्जेत वाढ होते. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12 आणि बी9 गरजेचे असतात. त्याशिवाय आयर्न, आयोडीन, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड कमी झाल्यावरही घाबरल्यासारखं वाटू शकतं.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

46 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

2 तास ago