डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात.
1) झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल.
2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप येते.
3) झोपण्या पूर्वी पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरित्या होतो आणि हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्या पासून संरक्षण होते.
4) झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिझम सुधारते.
(सोशल मीडियावरून साभार)
ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…
मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…
मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…