महाराष्ट्र

लाडक्या बहिणींनो ‘या’ पोर्टलवर आजच करा e-KYC; अन्यथा 1500 रुपये विसरा, सरकारचा GR निघाला

औरंगाबाद: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

GR पाहण्यासाठी क्लिक करा https://shorturl.at/4MppK

फक्त 2 महिन्यांची मुदत

आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक खाते क्रमांक व IFSC कोड

मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला)

पासपोर्ट साईज फोटो

e-KYC का महत्वाच

दरमहा मिळणारे 1500 रुपये वेळेवर मिळतील

खोटे लाभार्थी बाद होतील आणि खरी लाभार्थींचं हक्काचं पैसे मिळतील

भविष्यातील इतर शासकीय योजना व अनुदानासाठी उपयुक्त

संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता

e-KYC न केल्यास काय होणार

1500 रुपयांचा लाभ बंद होईल

पात्रता पडताळणी होणार नाही

पुढील कारवाईस लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील.

मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

“सर्व भगिनींनी लवकरात लवकर आपली e-KYC पूर्ण करावी. ही प्रक्रिया सोपी, सुलभ असून भविष्यातील योजनांसाठीही उपयुक्त ठरेल.”

e-KYC करण्याची प्रक्रिया

वेबसाईटला भेट द्या → https://ladakibahin.maharashtra.gov.in

Login वर क्लिक करा आणि आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका

मोबाईलवर आलेला OTP एंटर करून पडताळणी करा

तुमची माहिती (नाव, पत्ता, बँक तपशील) तपासा

आवश्यक कागदपत्रे Upload करा (आधार, फोटो, बँक पासबुक)

Submit वर क्लिक करा

स्क्रीनवर “e-KYC पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

3 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

3 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

3 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

3 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

3 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

5 तास ago