ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी महत्वपूर्ण योगदान
मुंबई: इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, विशेषता बालगटासाठी मुलांचे व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसन आणि ललित कला निर्मिती याला सक्षम करण्यासाठी ४० रंगमंचीय खेळांचे पुस्तक देवदत्त प्रकाशन तर्फे गुरुपौर्णिमेला प्रकाशित होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे (स्वाधार रेजजाऊ ऑफ होप)तसंच युवा बाल रंगभूमी अभ्यासक ,मिलिंद केळकर, राहुल फाटक, सीमा जोगदंनकर आणि गुरुस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सदर पुस्तक 10 जुलै गुरुवार सायंकाळी सहा वाजता गुरुस्कूल पुणे शनिवार पेठ येथे होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नाट्य कलेचा अंतर्भाव झाल्यानंतर या संदर्भातल्या अनेक तज्ञ लोकांचा जो चर्चा सुसंवाद आपल्या मोटिवेशन प्रेरित पेपर मधून झाला त्यातूनच हा एक चांगला मार्ग पुढे आला आहे. बालगटासाठी रंगमंचीयखेळातून मुलांचे मन बुद्धी आणि शरीर हे सकारात्मक विचाराने घडावे, यासाठी रंगभूमी कलेतील रंगमंच खेळ हे साधन अतिशय रंजक, प्रबोधक, पद्धतीने वापरत मुलांना विकसित करण्यासाठी हे नाटकाचे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे ,असे नाटकाचा तास चे लेखक प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले आहे.
पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…