ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी महत्वपूर्ण योगदान
मुंबई: इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, विशेषता बालगटासाठी मुलांचे व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसन आणि ललित कला निर्मिती याला सक्षम करण्यासाठी ४० रंगमंचीय खेळांचे पुस्तक देवदत्त प्रकाशन तर्फे गुरुपौर्णिमेला प्रकाशित होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे (स्वाधार रेजजाऊ ऑफ होप)तसंच युवा बाल रंगभूमी अभ्यासक ,मिलिंद केळकर, राहुल फाटक, सीमा जोगदंनकर आणि गुरुस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सदर पुस्तक 10 जुलै गुरुवार सायंकाळी सहा वाजता गुरुस्कूल पुणे शनिवार पेठ येथे होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नाट्य कलेचा अंतर्भाव झाल्यानंतर या संदर्भातल्या अनेक तज्ञ लोकांचा जो चर्चा सुसंवाद आपल्या मोटिवेशन प्रेरित पेपर मधून झाला त्यातूनच हा एक चांगला मार्ग पुढे आला आहे. बालगटासाठी रंगमंचीयखेळातून मुलांचे मन बुद्धी आणि शरीर हे सकारात्मक विचाराने घडावे, यासाठी रंगभूमी कलेतील रंगमंच खेळ हे साधन अतिशय रंजक, प्रबोधक, पद्धतीने वापरत मुलांना विकसित करण्यासाठी हे नाटकाचे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे ,असे नाटकाचा तास चे लेखक प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…