महाराष्ट्र

भारताचा पाकिस्तानवर थेट वार! पाणी बंद! व्हिसा बंद! बॉर्डर बंद

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा!

भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा

सिंधू जल करार ताबडतोब स्थगित

पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील.

अटारी-वाघा सीमेवर कुलूप

१ मेपूर्वी भारतीयांना परत यावं लागेल, मग कोणालाही प्रवेश नाही! सीमा बंद म्हणजे बंदच

पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा फुल्ल कॅन्सल

सार्क व्हिसा सवलत संपली! ४८ तासांत देश सोडावा लागेल कोणतीही सवलत नाही – शून्य सहनशीलता

पाकिस्तानी उच्चायोगातील सैन्य सल्लागारांना बाहेरचा रस्ता

दिल्लीतील पाक अधिकाऱ्यांना आठवड्यात OUT! भारतीय अधिकारीही पाकिस्तानातून परत! *दोन्ही देशांच्या उच्चायोगात संख्याबळ कमी

उच्चायोगात फक्त ३० स्टाफ – बाकी OUT

१ मेपासून नियम लागू भारत आता सहन करणार नाही, तर सडेतोड उत्तर देणार

दहशतवादाला आता ठोक उत्तर

क्युकी भारत बदल रहा है

जय हिंद! वंदे मातरम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

16 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

16 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

16 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

16 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

18 तास ago