CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 100?
संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा!
भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा
सिंधू जल करार ताबडतोब स्थगित
पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील.
अटारी-वाघा सीमेवर कुलूप
१ मेपूर्वी भारतीयांना परत यावं लागेल, मग कोणालाही प्रवेश नाही! सीमा बंद म्हणजे बंदच
पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा फुल्ल कॅन्सल
सार्क व्हिसा सवलत संपली! ४८ तासांत देश सोडावा लागेल कोणतीही सवलत नाही – शून्य सहनशीलता
पाकिस्तानी उच्चायोगातील सैन्य सल्लागारांना बाहेरचा रस्ता
दिल्लीतील पाक अधिकाऱ्यांना आठवड्यात OUT! भारतीय अधिकारीही पाकिस्तानातून परत! *दोन्ही देशांच्या उच्चायोगात संख्याबळ कमी
उच्चायोगात फक्त ३० स्टाफ – बाकी OUT
१ मेपासून नियम लागू भारत आता सहन करणार नाही, तर सडेतोड उत्तर देणार
दहशतवादाला आता ठोक उत्तर
क्युकी भारत बदल रहा है
जय हिंद! वंदे मातरम
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…