CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 100?
संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा!
भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा
सिंधू जल करार ताबडतोब स्थगित
पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील.
अटारी-वाघा सीमेवर कुलूप
१ मेपूर्वी भारतीयांना परत यावं लागेल, मग कोणालाही प्रवेश नाही! सीमा बंद म्हणजे बंदच
पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा फुल्ल कॅन्सल
सार्क व्हिसा सवलत संपली! ४८ तासांत देश सोडावा लागेल कोणतीही सवलत नाही – शून्य सहनशीलता
पाकिस्तानी उच्चायोगातील सैन्य सल्लागारांना बाहेरचा रस्ता
दिल्लीतील पाक अधिकाऱ्यांना आठवड्यात OUT! भारतीय अधिकारीही पाकिस्तानातून परत! *दोन्ही देशांच्या उच्चायोगात संख्याबळ कमी
उच्चायोगात फक्त ३० स्टाफ – बाकी OUT
१ मेपासून नियम लागू भारत आता सहन करणार नाही, तर सडेतोड उत्तर देणार
दहशतवादाला आता ठोक उत्तर
क्युकी भारत बदल रहा है
जय हिंद! वंदे मातरम
सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…
वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवलिंग, शंख आणि गंगाजल घरात ठेवल्याने धार्मिक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मकता…
मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील…
मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी…
काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; "अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही" मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान…
गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने…