CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 100?
संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा!
भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा
सिंधू जल करार ताबडतोब स्थगित
पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील.
अटारी-वाघा सीमेवर कुलूप
१ मेपूर्वी भारतीयांना परत यावं लागेल, मग कोणालाही प्रवेश नाही! सीमा बंद म्हणजे बंदच
पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा फुल्ल कॅन्सल
सार्क व्हिसा सवलत संपली! ४८ तासांत देश सोडावा लागेल कोणतीही सवलत नाही – शून्य सहनशीलता
पाकिस्तानी उच्चायोगातील सैन्य सल्लागारांना बाहेरचा रस्ता
दिल्लीतील पाक अधिकाऱ्यांना आठवड्यात OUT! भारतीय अधिकारीही पाकिस्तानातून परत! *दोन्ही देशांच्या उच्चायोगात संख्याबळ कमी
उच्चायोगात फक्त ३० स्टाफ – बाकी OUT
१ मेपासून नियम लागू भारत आता सहन करणार नाही, तर सडेतोड उत्तर देणार
दहशतवादाला आता ठोक उत्तर
क्युकी भारत बदल रहा है
जय हिंद! वंदे मातरम
पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून…
मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध…
सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…
वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवलिंग, शंख आणि गंगाजल घरात ठेवल्याने धार्मिक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मकता…
मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील…