महाराष्ट्र

नोकरी! राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोडसह ग्रामीण भागात 40 सहशिक्षकांची बंपर भरती

संभाजीनगर: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे पोषण, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी आहे.

या पदांसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रांची यादी

(प्रत्येक कागदपत्राची स्वयं साक्षांकित (Self Attested) प्रत अनिवार्य आहे)

तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र

लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र – लागू असल्यास

विधवा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

शासकीय/अनुदानित संस्थेस अनाथ उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र

शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके (12वी किमान आवश्यक)
पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्रे – असल्यास

D.Ed / B.Ed पदविका – असल्यास

विधवा किंवा अनाथ असल्याचे दुसरे प्रमाणपत्र – लागू असल्यास
MS-CIT प्रमाणपत्र – असल्यास

अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र – असल्यास

आधार कार्ड – ओळखपत्रासाठी

महत्वाचे

सर्व कागदपत्रे स्पष्ट, वाचण्यायोग्य आणि स्वहस्ताक्षरित साक्षांकित असावीत. कागदपत्रांची अपूर्णता असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

भरतीसंदर्भातील अधिक माहिती आणि अंतिम तारखा स्थानिक प्रकल्प कार्यालय किंवा अधिकृत वेबसाइटवर मिळतील.

ही यादी शेअर करा, जेणेकरून इतरांनाही वेळेत योग्य माहिती मिळेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

3 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

10 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago