महाराष्ट्र

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे.

कलगीतुरा स्थापना सुरुवात सन १९९३ झाली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुरा लोणी (तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) या ठिकाणी संपन्न होतो. सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कलगी तुरा महोत्सव चालतो. अंदाजे दहा हजार ते बारा हजार पब्लिक उपस्थित असतात.

पौराणिक राजकीय सामाजिक ऐतिहासिक आदि विषयावर कलगीतुरा म्हणणारे गायक व त्यांचे साथीदार त्यांचे साथीदार हा कार्यक्रम बहारदार पद्धतीने सादर करतात. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य गेले सत्तावीस वर्षापासून यामध्ये कोरोनाचे दोन वर्षाचा कालखंड सोडता खंड पडलेला नाही. या कार्यक्रमाकरिता लोक उस्फूर्तपणे देणगी देतात.

नागपंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमाने लोकांना आपल्या हिंदू धर्माच्या पौराणिक कथा नवीन विषयावर अनेक गीते शाहीर सादर करतात. कार्यक्रमाची सुरुवात गावामधील लोकनाट्य मध्ये काम करणारे गावातील कलावंत गणगवळण सादर करतात. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

16 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago