महाराष्ट्र

रायगडमधील उबाठा गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी हाती बांधले घड्याळ

रायगडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का…

मुंबई: शिवसेना उबाठा गटाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे विभागप्रमुख संजय भोसले आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महिला बालविकासमंत्री अदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते राजीव साबळे उपस्थित होते.

किशोर जैन यांच्यासमवेत माजी सरपंच मिलिंद धात्रक, माजी सरपंच संतोष नागोठणेकर, मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल महाडीक, कळसुरेचे माजी सरपंच भालचंद्र शिर्के, ग्रामपंचायत सदस्य अजगर मुल्ला, सचिन ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रकाश कांबळी, शाखाप्रमुख धनंजय जगताप, असलम शेख, संजय काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

14 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

16 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

17 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

17 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

19 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

19 तास ago