मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर तीव्र निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधींनी असा इशारा दिला की, भाजपच्या नेत्यांची झोप उडवणारा ‘हायड्रोजन बॉम्ब’ ते लवकरच फोडणार आहेत. “भाजपच्या लोकांनी तयार राहावं, कारण आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलंय.
त्यांनी पुढं भाषणात महत्त्वाची टीका करताना म्हटल की, ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, त्याच शक्ती आज संविधान संपवण्याच्या तयारीत आहेत.राहुल गांधी पुढं म्हणाले, मतचोरीवर आम्ही घेतलेली पहिली पत्रकार परिषद हा तर केवळ ‘अॅटम बॉम्ब’ होता. पण, आता जेव्हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला चेहरा लपवण्यासाठीही जागा मिळणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…
गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…