मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर तीव्र निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधींनी असा इशारा दिला की, भाजपच्या नेत्यांची झोप उडवणारा ‘हायड्रोजन बॉम्ब’ ते लवकरच फोडणार आहेत. “भाजपच्या लोकांनी तयार राहावं, कारण आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलंय.
त्यांनी पुढं भाषणात महत्त्वाची टीका करताना म्हटल की, ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, त्याच शक्ती आज संविधान संपवण्याच्या तयारीत आहेत.राहुल गांधी पुढं म्हणाले, मतचोरीवर आम्ही घेतलेली पहिली पत्रकार परिषद हा तर केवळ ‘अॅटम बॉम्ब’ होता. पण, आता जेव्हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला चेहरा लपवण्यासाठीही जागा मिळणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…