महाराष्ट्र

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीवरून राजकारण तापले, मोदीजींचा संबंध तरी काय; अनंत गाडगीळ

मुंबई: गुजरातमधील पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना इतिहासाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते यांनी भाजप आणि पंतप्रधान यांच्यावर उपरोधिक टीका करत, “सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीशी मोदीजींचा संबंध तरी काय?” असा सवाल उपस्थित केला आहे.

गाडगीळ यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची कल्पना मांडली होती. त्यानंतर ही जबाबदारी तत्कालीन नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मंदिराच्या उद्घाटनासाठी तत्कालीन राष्ट्रपती उपस्थित होते.“हा इतिहास विसरून काही जण आपणच मंदिराचे निर्माते असल्याचा आव आणत आहेत. काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करणाऱ्यांनीच काँग्रेसच्या योगदानाचा विसर पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” असा आरोप गाडगीळ यांनी केला.

गाडगीळ यांनी आणखी दावा केला की, मंदिर व्यवस्थापनाने पुनर्बांधणीशी संबंधित कुटुंबियांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांच्याकडून संपर्क तपशीलही मागवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.“ज्यांचा मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच्याकडून आजचा कार्यक्रम उरकला जात आहे,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तुम्हालाही सारख्या शिंका येतात का? पाहा शिंका येण्याची कारण

आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात…

53 मिनिटे ago

विकास लवांडे यांच्यावरील हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान; हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची…

1 तास ago

पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची आस्थेवाईक विचारपूस

कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि…

1 तास ago

अनाथ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार; उच्च शिक्षणासाठी पुढाकार

  ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या…

1 तास ago

पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रहितासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या…

2 तास ago

शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी…

2 तास ago