मुंबई: गुजरातमधील पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना इतिहासाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते यांनी भाजप आणि पंतप्रधान यांच्यावर उपरोधिक टीका करत, “सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीशी मोदीजींचा संबंध तरी काय?” असा सवाल उपस्थित केला आहे.
गाडगीळ यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची कल्पना मांडली होती. त्यानंतर ही जबाबदारी तत्कालीन नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मंदिराच्या उद्घाटनासाठी तत्कालीन राष्ट्रपती उपस्थित होते.“हा इतिहास विसरून काही जण आपणच मंदिराचे निर्माते असल्याचा आव आणत आहेत. काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करणाऱ्यांनीच काँग्रेसच्या योगदानाचा विसर पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” असा आरोप गाडगीळ यांनी केला.
गाडगीळ यांनी आणखी दावा केला की, मंदिर व्यवस्थापनाने पुनर्बांधणीशी संबंधित कुटुंबियांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांच्याकडून संपर्क तपशीलही मागवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.“ज्यांचा मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच्याकडून आजचा कार्यक्रम उरकला जात आहे,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची…
कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि…
ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या…
मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या…
मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी…