मुंबई: डिलाईल रोड येथील बिडीडी १३ व १५ मधील रहिवाशांना म्हाडाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग येथील बदामी बोहरी चाळीतली म्हाडाच्या ताब्यातील घरे देण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. परंतु आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यामतून म्हाडा प्रशासनावर दबाव आणून हा निर्णय बदलवून घेतला. यामुळे बीडीडी चाळीतील रहिवासी आक्रमक झाले असून यानिर्णयामुळे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास उशीर होणार आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाबाबत काल रविवार (दि. १८) जून रोजी साय ६.०० वाजता सर्व रहिवासी सरकार विरोधात मोर्चा काढून जाहीर निषेध केला असून या मोर्चात आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना (उबाठा) चे आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख दिपक बागवे, गोपाळ खाडे व अनेक शिवसैनिक रहिवाशांच्या समर्थनार्थ सहभागी होणार आहेत
शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…