आज खग्रास चंद्रग्रहण; वेधकाळ केव्‍हापासून, काय टाळावे, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल.

ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९

मध्यकाल: रात्री ११:४२

मोक्षकाल: पहाटे १:२३

हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे.

भारतात ग्रहण कुठे दिसेल

भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे ग्रहण दिसेल: दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगलुरू, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, चंदीगड. याशिवाय: युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका, आर्क्टिक, अमेरिका, पॅसिफिक व अटलांटिक महासागर प्रदेश.

चंद्रग्रहण 2025 सुतक कालावधी

सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधी सुरू होतो.

ग्रहण सुरू: ७ सप्टेंबर रात्री ९:५७

सुतक सुरू: दुपारी १:५७

सुतक समाप्त: पहाटे १:२६

सुतक काळात पाळायचे नियम

पुजा-अर्चा, मंदिरदर्शन बंद

गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळावे

केस व नखे कापणे वर्ज्य

अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने ठेवावी

देवाचे मंत्र जप करावे

वेधकाळ कधीपासून

सर्वांसाठी: दुपारी १२:३२ पासून

लहान मुले, वृद्ध, अशक्त व गर्भवती स्त्रिया सायं ५:१0 पासून

वेधकाळामध्ये काय टाळावे

भोजन व पाणी पिणे

मलमूत्र विसर्जन

अभ्यंग स्नान

झोप घेणे

स्त्रीसंग

 

कोणत्या राशींवर काय परिणाम

मेष ♈: लाभ

वृषभ ♉: सुख

मिथुन ♊: अपमान

कर्क ♋: घात

सिंह ♌: जोडीदारास त्रास

कन्या ♍: सुख

तुळ ♎: चिंता

वृश्चिक ♏: व्यथा

धनु ♐: धनप्राप्ती

मकर ♑: धननाश

कुंभ ♒: शरीरपीडा

मीन ♓: हानी किंवा द्रव्यनाश

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

3 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

3 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

20 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

20 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

20 तास ago