आज खग्रास चंद्रग्रहण; वेधकाळ केव्‍हापासून, काय टाळावे, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल.

ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९

मध्यकाल: रात्री ११:४२

मोक्षकाल: पहाटे १:२३

हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे.

भारतात ग्रहण कुठे दिसेल

भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे ग्रहण दिसेल: दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगलुरू, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, चंदीगड. याशिवाय: युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका, आर्क्टिक, अमेरिका, पॅसिफिक व अटलांटिक महासागर प्रदेश.

चंद्रग्रहण 2025 सुतक कालावधी

सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधी सुरू होतो.

ग्रहण सुरू: ७ सप्टेंबर रात्री ९:५७

सुतक सुरू: दुपारी १:५७

सुतक समाप्त: पहाटे १:२६

सुतक काळात पाळायचे नियम

पुजा-अर्चा, मंदिरदर्शन बंद

गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळावे

केस व नखे कापणे वर्ज्य

अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने ठेवावी

देवाचे मंत्र जप करावे

वेधकाळ कधीपासून

सर्वांसाठी: दुपारी १२:३२ पासून

लहान मुले, वृद्ध, अशक्त व गर्भवती स्त्रिया सायं ५:१0 पासून

वेधकाळामध्ये काय टाळावे

भोजन व पाणी पिणे

मलमूत्र विसर्जन

अभ्यंग स्नान

झोप घेणे

स्त्रीसंग

 

कोणत्या राशींवर काय परिणाम

मेष ♈: लाभ

वृषभ ♉: सुख

मिथुन ♊: अपमान

कर्क ♋: घात

सिंह ♌: जोडीदारास त्रास

कन्या ♍: सुख

तुळ ♎: चिंता

वृश्चिक ♏: व्यथा

धनु ♐: धनप्राप्ती

मकर ♑: धननाश

कुंभ ♒: शरीरपीडा

मीन ♓: हानी किंवा द्रव्यनाश

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago