महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वाहनधारकांना किती दंड लागणार? सरकारकडून मोठी माहिती

औरंगाबाद: राज्यातील वाहनधारकांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. जुन्या नंबर प्लेट आता मान्य राहणार नाहीत.

कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे

2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक

जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत

HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई होणार

अंतिम मुदत काय आहे

सरकारने नव्याने अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 केली आहे

ही पाचवी आणि अंतिम मुदतवाढ असल्याचे राज्य परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे

31 डिसेंबर 2025 नंतर काय होणार

या तारखेनंतर आणखी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही

वायुवेग पथकाकडून थेट कारवाई केली जाईल

वाहन थांबवून जागेवरच दंड आकारला जाईल

HSRP नंबर प्लेट नसेल तर किती दंड

अर्ज केलेला आहे पण प्लेट बसवलेली नाही दंड 1,000 रुपये

अर्जही केलेला नाही आणि HSRP प्लेटही नाही दंड 10,000 रुपये

वाहनधारकांनी काय करावे

अधिकृत वेबसाईटवर किंवा RTO अधिकृत विक्रेत्याकडे त्वरित HSRP साठी अर्ज करा

दिलेल्या तारखेला वाहनावर प्लेट बसवून घ्या

शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका अन्यथा मोठा दंड टाळता येणार नाही

31 डिसेंबर 2025 पूर्वी HSRP बसवणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास दंड आणि कारवाईपासून वाचू शकता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

2 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago