शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ऊद मांजराला जीवदान

शिरुर (तेजस फडके): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास नेचर गार्ड ऑर्गनायझेशन आणि आपदा मित्र यांच्यामुळे जीवदान मिळाले असुन वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक बबन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊद मांजरासं निसर्गात मुक्त करण्यात आले.

जातेगाव खुर्द येथील दिपक निकाळजे यांच्या विहिरीत (दि 11) रोजी सकाळच्या सुमारास एक ऊदमांजर पडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे सदस्य वैभव निकाळजे यांना संपर्क साधत हि माहिती दिली. त्यानंतर नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष गणेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य राहुल पवळे हे सर्व सदस्यांच्या मदतीने विहिरीमध्ये उतरले आणि त्या विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास पकडून जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

यावेळी राहुल गायकवाड, निखिल काळे, विशाल काळे, राज जावळे, अविनाश बर्डे, अक्षय निकाळजे, वैभव निकाळजे या सर्वांनी यावेळी मदत केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

14 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

17 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

17 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

17 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

19 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

19 तास ago