शिरूर तालुका

शिक्रापुरात शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामात करण्यात येणाऱ्या शेतीसह विविध योजनांची माहिती देत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव, कृषी मित्र तानाजी राऊत, प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, गोपीचंद राऊत, संपत राऊत, खंडेराव खरपुडे, लक्ष्मण राऊत, राजेंद्र राऊत, कारभारी भूमकर, दशरथ राऊत, काळूराम सायकर यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना शासनच्या कृषी विभागातील विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली असून खरीप हंगाम पूर्व तयारी नियोजन अंतर्गत ऊस बेणे प्रक्रिया, ऊस पाचट व्यवस्थापन, हुमणी कीड नियंत्रण, ठिबक सिंचन, कांदा चाळ, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानूग्रह अनुदान, पौष्टीक धान्य यांसह आदी बाबींची माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान तानाजी राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

6 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

9 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

9 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

9 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

11 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

11 तास ago