शिरूर तालुका

राज्यासह तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची शासनाला आर्त हाक

शिरुर (अरुणकुमार मोटे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून, मुलांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकऊ द्या, याच्या अनुषंगाने शिक्षकांचे विविध प्रश्न ,विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने शिरुरच्या तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना न्याय हक्काच्या मागण्या यांचे निवेदन देऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही मागणी केली आहे.

यावेळी विभागीय अध्यक्ष शरद निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष मानसिंग वाकडे, तालुका समितीचे अध्यक्ष शरद धोत्रे , अध्यक्ष सतीश नागवडे सर, एकल जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेशे, जिल्हा नेते बाबा पवार, संपर्कप्रमुख संपतराव कांदळकर, सरचिटणीस अनिल जगदाळे, माजी चेअरमन बाळासाहेब आसवाले, शिक्षक नेते रमेश देशमुख ,माजी चेअरमन सखाराम फराटे ,शिक्षक नेते सर्जेराव फापाळे ,नूतन संचालक विश्वास साकोरे, कार्याध्यक्ष किरण खैरे आदी शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

8 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

11 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

11 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

11 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

13 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

13 तास ago