फास्ट फूड खाल्ल्यानंतर दोन भावंडांचा संशयास्पद मृत्यू

तरनतारन (पंजाब):  दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पंजाबमधील तरनतारन शहरात खळबळ उडाली आहे. दानिका (९) आणि आरव (६) या भावंडांचे रविवारी सकाळी त्यांच्या घरातील बिछान्यावर मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोघांनी फास्ट फूड खाल्ले होते. मुलांच्या हट्टामुळे वडील विशाल कुमार यांनी […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण

हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही. ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, […]

अधिक वाचा..

खसखस खाण्याचे काही प्रमुख फायदे

हिवाळ्यात खसखस खाणे अत्यंत फायदेशीर आणि आरोग्यदायी मानले जाते. थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा आणि पोषण देण्यासाठी याचा अनेक प्रकारे उपयोग होतो. हिवाळ्यात खसखस खाण्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1) शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा मिळतो खसखसमध्ये निरोगी फॅट्स आणि प्रथिने असतात, जे हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि नैसर्गिक उबदारपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. 2) […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्याने अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोग

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..

काजू खाण्याचे फायदे 

फक्त चव नव्हे, काजूमधील पोषक घटक मन, डोळे, स्नायू, त्वचा, इम्युनिटी आणि पित्ताशयासाठी उपयुक्त ठरतात मूड बॅलेन्ससाठी उपयोगी काजू हा नैसर्गिक मूड-बूस्टर मानला जातो. त्यातील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल मेंदूत सेरोटोनिन वाढवते, जे ‘good mood’साठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे ताण, चिडचिड आणि सौम्य नैराश्य कमी करण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्याचा रक्षक काजूमध्ये असलेले झेक्सॅन्थिन रेटिनाला संरक्षण […]

अधिक वाचा..

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे

डाळिंब हे बहूगुणकारी आहे. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधात वापर करतात. भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणका सारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तान कडील फळ आहे. डाळिंबात […]

अधिक वाचा..

अळीव खाण्याचे अनेक फायदे

अळीव खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ‘सी’, ‘बीटा-कॅरोटीन’ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अळीवाचे प्रमुख फायदे हाडांची मजबूती अळीव हाडांना मजबूत बनवते आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. रक्ताची गुणवत्ता सुधारते […]

अधिक वाचा..

थंडीत मुळा खाण्याचे फायदे

Yथंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची देखील भाजी असते. मुळ्याला अनेक लोक सलाड म्हणून खातात. याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जात असते. ही भाजी थंडीत आरोग्याला अनेक फायदे होत असतात. योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव देखील मुळ्याला आरोग्यासाठी वरदान […]

अधिक वाचा..

दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….

भारतीय पदार्थांमध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढते. हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतो. लोक अन्नाची चव वाढविण्यासाठी आणि अन्नाचा सुगंध वाढविण्यासाठी याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे काय की वेलची तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे? प्रसिद्ध योगगुरु आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा..

चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग. चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे.जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर […]

अधिक वाचा..