आरोग्य

रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे

रोज एक सफरचंद खावे, अशी एक म्हण आहेत. सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. काही लोक सफरचंदाचे साल काढून खातात, पण त्यामुळे सालात असणारी पोषक घटक वाया जातात. चला तर जाणून घेऊयात आरोग्याचा खजिना मध्ये आज सफरचंद सालासकट का खावे

रक्तशर्करा:- मधुमेह असलेल्या लोकांनी सालासकट सफरचंद खावे त्यामुळे साखर नियंत्रणात राहते.

मेंदूच्या पेशी:- सफरचंद सालासकट खाल्ल्यास मेंदूच्या पेशींचे नुकसान होत नाही, तसेच मेंदूची क्षमता ही वाढते.

मोतीबिंदू:- सफरचंदाची साल मोतीबिंदू पासून बचाव करतेआणि नियमित सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू सहसा होत नाही.

पित्ताचे खडे:- सफरचंदामध्ये तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. सफरचंदाचे साल पित्ताच्या पिशवीत जमा झालेले कोलेस्टेरॉल कमी करून पित्ताचे खडे होऊ देत नाही.

दातांचे किडणे:- सफरचंदाची साल दातांना किडण्यापासून रोखते.त्याशिवाय गर्भारपणात त्याचे सेवन केल्यास रक्ताची कमतरता पूर्ण होते.

कर्करोग:- कॅल्शियम, एन्झाईम्स, अँटिऑक्सिडंट आणि, फ्लेवोनाइडे असल्याने सफरचंदाचे साल स्थूलपणा दूर करण्याबरोबर यकृत, स्तन आणि आतड्यांचा कर्करोग होण्यापासून वाचवते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

9 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

9 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

10 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

15 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

15 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

15 तास ago