their

फाकटे येथील ११ आदिवासींना मिळाली तब्बल ६० वर्षानी हक्काची जागा

सरपंच रेश्मा पिंगळे यांच्या पाठपुराव्याला यश  शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील भिल्ल आदिवासी नागरिकांच्या ११ घरांसाठी जागतिक आदिवासी…

8 महिने ago

ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचे सगळेच पालथे झाले…

हिंदु धर्माचा अपमान करणाऱ्यांना तमाम हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हिंगोली: कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा…

9 महिने ago

कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नाही

अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…

9 महिने ago

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकरच आपले…

9 महिने ago

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे…

9 महिने ago

एकाच दिवशी जन्म झालेले महाराष्ट्राच्या राजकारणाचे दोन हुकमी एक्के! थक्क करणारा दोघांचा राजकीय प्रवास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेत असणाऱ्या दोन नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. कामाची पद्धत आणि राजकीय विचारधारा पूर्णपणे वेगळी…

9 महिने ago

अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे वाढला ओढा

डोंबिवली: डोंबिवलीत कॉग्रेस आणि मनसे ला खिंडार पडले असून विधानसभा निवडणूकीत सगळ्य़ात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला…

9 महिने ago

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण

५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश मुंबई: महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू…

9 महिने ago

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही…

9 महिने ago

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार

मुंबई: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक व चांगला बाजार…

9 महिने ago