their

फाकटे येथील ११ आदिवासींना मिळाली तब्बल ६० वर्षानी हक्काची जागा

सरपंच रेश्मा पिंगळे यांच्या पाठपुराव्याला यश  शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील भिल्ल आदिवासी नागरिकांच्या ११ घरांसाठी जागतिक आदिवासी…

11 महिने ago

ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचे सगळेच पालथे झाले…

हिंदु धर्माचा अपमान करणाऱ्यांना तमाम हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हिंगोली: कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा…

12 महिने ago

कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नाही

अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…

12 महिने ago

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकरच आपले…

12 महिने ago

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे…

12 महिने ago

एकाच दिवशी जन्म झालेले महाराष्ट्राच्या राजकारणाचे दोन हुकमी एक्के! थक्क करणारा दोघांचा राजकीय प्रवास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेत असणाऱ्या दोन नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. कामाची पद्धत आणि राजकीय विचारधारा पूर्णपणे वेगळी…

12 महिने ago

अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे वाढला ओढा

डोंबिवली: डोंबिवलीत कॉग्रेस आणि मनसे ला खिंडार पडले असून विधानसभा निवडणूकीत सगळ्य़ात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला…

12 महिने ago

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण

५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश मुंबई: महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू…

12 महिने ago

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही…

12 महिने ago

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार

मुंबई: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक व चांगला बाजार…

1 वर्ष ago