सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

4 महिने ago

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी…

इंजिनिअर तरुणाची कमाल! मुकुंद कुदळची घरगुती मशरूम शेती ठरली यशस्वी

4 महिने ago

नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि…

मातृत्व काळं ठरलं! २ महिन्यांच्या चिमुकल्याला जिवंत जाळत आई बनली यमदूत

4 महिने ago

हैद्राबाद: हैदराबादमधील बोवरामपेट परिसरात आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला जळत्या चुलीत फेकून ठार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.…

राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या प्रकरणी आरोपींना मकोका लावावा; विजय वडेट्टीवार

4 महिने ago

मुंबई: महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार…

सिमरिया जंगलात एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, दोन मुले अनाथ

4 महिने ago

झारखंड: झारखंड राज्याला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला दिल्लीला हलवण्यासाठी निघालेली एअर ॲम्बुलन्स…

तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

4 महिने ago

आसाम: आसाममधील कछार जिल्ह्यातील सिल्चर शहरात २८ वर्षीय तरुणीवर तब्बल सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…

अजित दादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले; सुप्रिया सुळेंचा तो सवाल; सखोल चौकशीची मागणी

4 महिने ago

बारामती: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हा…

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

4 महिने ago

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी…

केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी द्यावा: विजय वडेट्टीवार

4 महिने ago

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील…

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार

4 महिने ago

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत…