तोल जाणे आणि अशक्तपणा ही अनेक कारणांमुळे उद्भवू शकते, जसे की अशक्तपणा (Anemia)(लोहाची कमतरता), अयोग्य आहार, झोपेचा अभाव, मधुमेह, थायरॉईड…
अनेकांना जेवणात लिंबू लागते. लिंबू खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. फक्त जेवणातच नाही तर लिंबू पाणीही पिले जाते. लिंबात…
शिरूर (नितीन थोरात) : जिल्हा परिषद गट टाकळी हाजी येथे राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला असून, या गटातील उमेदवारांची चिंता…
इंदौर: इंदौरच्या होळकर स्टेडिअमवर रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत आपलं ५४वं एकदिवसीय…
मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतत असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला सोमवारी रात्री अंधेरी–जुहू परिसरात भीषण अपघात…
चेन्नई: स्टार्टअपसाठी २० ते ३० वय योग्य मानले जाते, हा प्रचलित समज चेन्नईतील लोकेश्वरन कन्नन यांनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे.…
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे.…
मुंबई: मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि…
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या…
शिरूर (तेजस फडके) : तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे…