१ एप्रिल पासून देशात पहिली डिजिटल जनगणना; ३३ प्रश्नांची माहिती देणे नागरिकांना बंधनकारक

5 महिने ago

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, १ एप्रिल पासून भारतात पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल जनगणना राबवली…

फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!

5 महिने ago

पुणे: यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. २०) फुलगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत…

खाकी वर्दीतील पोलिसच निघाला ड्रग्स रॅकेटचा दरोडेखोर

5 महिने ago

गुजरच्या 'श्याम' चे सुंदर कारनामे होणार उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मोठा धक्का देणारे आणि संपूर्ण…

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही! मंत्र्याचा मुलगा फरार, तरी अटक नाही; हायकोर्टाचा राज्य सरकारला जाब

5 महिने ago

मुंबई: महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि पुतण्या…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची घोषणा

5 महिने ago

मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ३० जून…

साईचरणी टाटा सिएरा अर्पण; टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डिलर्सकडून शिर्डी संस्थानला 25.70 लाखांची कार भेट

5 महिने ago

जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत…

वाढलेल्या कोलेस्टेरॉलने रोज पोखरल जात शरीर

5 महिने ago

कोलेस्टेरॉल हा आपल्याच शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक घटक आहे. पेशींची बांधणी, हार्मोन्सचे नियमन आणि पचनासाठी लागणारी काही आवश्यक द्रव्ये…

पॅरालिसिस नेमका कशामुळे होतो अर्धांगवायू आणि त्यामागील कारणे

5 महिने ago

हृदयविकारासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू. यालाच पॅरॅलिसिस, ब्रेन अॅटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक आणि सेरेब्रोव्हॅस्क्युलर अॅक्सिडेंट म्हणतात. अर्धांगवायूविषयी…

कळकट मोजे न धुता घातल्याने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक

5 महिने ago

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले…

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

5 महिने ago

महाराष्ट्रातील बदललेली जिल्हा व तालुका नावे औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव अहमदनगर जिल्हा → अहिल्यानगर वेहळे…