संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

7 महिने ago

नागपूर: संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य…

हिवाळी अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नाही, विदर्भ कराराचा अनादर, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा नाही

7 महिने ago

सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष नेते पद जाहीर करण्याचा राजधर्म पाळत नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने काम रेटण्याची फडणविसांची पद्धत…

कायदेशीर बाजु पुर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार पूर्ण करणार

7 महिने ago

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या (पुणे) विस्तारीकरणासाठी राज्य सरकार अत्यंत सकारात्मक असून, ही जागा स्मारकासाठीच आरक्षित करण्यासाठी सरकार…

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

7 महिने ago

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्‍‌यारोपांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग…

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…

7 महिने ago

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेली राजंणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांना उत आला…

पुणे-शिरुर उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा; असा असणार प्लॅन…

7 महिने ago

शिरुर (तेजस फडके) पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.…

शिरूर तालुक्यात ग्रामस्वराज सप्ताहाच्या निमित्ताने चर्चासत्र संपन्न!

7 महिने ago

रांजणगाव गणपती : ग्रामीण स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आयोजित विशेष जागरूकता व मार्गदर्शन शिबिरात न्यायव्यवस्था, दानवडणूक,…

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

7 महिने ago

शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर गुरुवारी (ता. ११) पहाटे सुमारास बिबट्याने अचानक…

मन शांत करण्याचे उपाय

7 महिने ago

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बरेचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार, नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा…

चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग

7 महिने ago

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट…