गणपती मंडळाच्या सहकार्याने कवठे येमाई येथे भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर संपन्न

8 महिने ago

७६ लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण; शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळविण्याकडे मोठे पाऊल शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई गावात सामाजिक कार्याचा…

फडणवीसांचा राजीनामा, ना केंद्राच्या गळ्यात लोढणे…

8 महिने ago

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांच्या विशिष्ट मागण्या मान्य करून मराठा आरक्षण हैदराबाद आणि सातारा…

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

8 महिने ago

मेष: आजचा दिवस ठिक आहे. आजूबाजूच्या वातावरणात आनंद आणि उत्साह असेल. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल आणि नवे बदल सकारात्मक सिद्ध…

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

8 महिने ago

गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित मुंबई: जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र…

मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

8 महिने ago

सरकारच्या निर्णयाबद्दल मराठा समाजाचे केले अभिनंदन... मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका…

शिरूरमध्ये मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष…

8 महिने ago

"एक मराठा, लाख मराठा" च्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणलं; गुलाल, फटाक्यांत जल्लोष शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर, मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद…

रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा ‘हे’ २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

8 महिने ago

तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास…

वजन कमी करण्यासाठी उपाय

8 महिने ago

१) भूक असेल तेव्हाच खा. वारंवार खाऊ नका. लंघन करा. म्हणजे उपवास करा. २) सकाळी पोटभर, दुपारी मध्यम, संध्याकाळी कमीच…

पळस पाणाचे औषधि उपयोग

8 महिने ago

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शास्त्रिय नावा मोनोस्पर्मा या शब्दाचा अर्थ आहे एकच बी असलेला. पळसाच्या…

Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

8 महिने ago

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य…