मी संस्थानिकांचा, राजा महाराजांचा मुलगा नाही; जयकुमार गोरे

11 महिने ago

सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत.…

मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज बंद

11 महिने ago

चाकण: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाणा-या मोर्च्यामुळे गुरुवारी (दि.२८) तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या…

शिरूरच्या बेट भागाने गमावले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व; ऍडव्होकेट वसुमती गावडे यांचे निधन

11 महिने ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या पत्नी व कायदे तज्ञ वसुमती प्रभाकर गावडे…

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

11 महिने ago

मेष: आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आव्हान येणार आहेत. तर व्यावसायिकांना सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे खूप…

कंबर-पाठ खूप दुखते, रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला

11 महिने ago

थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटत अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे…

‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी उपयुक्त

11 महिने ago

शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे…

आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

11 महिने ago

चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.…

रांजणगावच्या ४० वर्षीय तरुणाने तब्बल ६१ किमी अंतर कापत एकाच दिवसात केल्या चार द्वारयात्रा

11 महिने ago

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवात १० तास आणि…

पाणी म्हणजेच जीवन

11 महिने ago

दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर…

नारळपाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर

11 महिने ago

आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे.…